मुख्यसंपादक : तामेश्वर पंधरे, संपादक: गजेंद्र बसोने
कृषि लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
कृषि लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५
मूर्ती विसर्जनात नवीन राष्ट्रीय महामार्ग अडथळा ठरतो, आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना प्रवेश रस्ता करण्याचे निर्देश दिले..
गोंदिया:२७ ऑगस्टपासून बाप्पाचे आगमन होणार आहे. शहरात श्री गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. एकीकडे बाप्पाच्या आगमनाबद्दल उत्साह आहे, तर दुसरीकडे सार्वजनिक मंडळेही बाप्पाच्या प्रस्थानाबद्दल चिंतेत आहेत. चिंतेचा विषय म्हणजे राजेगाव बाग नदीवर बांधलेला नवीन राष्ट्रीय महामार्ग.
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५
आमगाव पोलिसांचे शानदार यश - बेकायदेशीरपणे दारू तस्करी करताना ३५ पेट्या आणि वाहन जप्त!
आमगाव पोलिसांचे शानदार यश - बेकायदेशीरपणे दारू तस्करी करताना ३५ पेट्या आणि वाहन जप्त!
शहरातील जगनाडे चौकात कारवाई
🖋️ मनोज भालेकर प्रतिनिधी
आमगाव: मध्य प्रदेशातून छत्तीसगडला दारू तस्करी करताना स्थानिक पोलिसांनी ३५ पेट्या (गोवा व्हिस्की) आणि झायलो महिंद्रा गाडी क्रमांक CG 07 AS 8938 जप्त केली आहे, ज्याची एकूण किंमत १७,२३,४४४ रुपये आहे!
वरील कारवाई आज, २१ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी घडल्याचे सांगितले जाते!
पोळा दिनानिमित्त स्थानिक पोलिसांना यश मिळाले आहे! हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले जात आहे!
वरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली आमगाव पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, पो हवा, मन्यार, राजू गजपुरे, बुधराम मेश्राम, हवालदार- नितीन चोपकर, चेतन शेंडे, भागवत कोडापे, विनोद उपराडे, स्वप्नील शेंडे, वाहन चालक योगेश मुनेश्वर मुनगेश्वर यांनी कारवाई पार पाडली.
पोलिसांनी चालक- जुगल किशोर नागवंशी, वय २६, रा. वार्ड क्रमांक ५, भिलाई (दुर्ग), छत्तीसगड याला अटक केली आहे.
शनिवार, २३ जुलै, २०२२
अतीरुष्टि मुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचे शेतकऱ्यांच्या बाधावर जाऊन पंचनामे करा स्वाभिमीनीची मागणी.
या खरीपा मध्ये पाऊस चांगला असल्याचे हवामान खातेने दिलेल्या अंदाजा नुसार शेतकऱ्यांनी या वेळेस मिरगाची पेरणी केली व पहिल्याच पावसात शेती पेरायाला सुरवात केली. परंतु पाहिजे तसा पाऊस न झाल्याने दुबार-तिबार पेरणीने संकट शेतकऱ्यांन वर आले.परंतु नंतर महाराष्ट्र भारत पावसाने जो थेमान घेतला त्यात शेगाव तालुका ही सुटला नसल्याने परिणामी चागलाच पाऊस या ठिकाणी झाला आहे व त्या मुळे शेतकऱ्यांची बरीसशी शेती प्रभावीत झाली असून. शेती लागत च्या गावामध्ये ही मोठया प्रमाणात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे.घरात पाणी शिरलायाने अन्नधान्य समेत संसार उपयोगी साहित्य ही या पाण्यात भाजून गेले असलेल्याने शेतकरी, शेतमजूर नागरिक हतभल झाला आहे. त्याच बरोबर अतिवृष्टी शेतकऱ्यांची शेती जमीन खरडून गेल्याने शेतकरी शासनाकडे अशेच्या नजरेने पाहत आहे. आदीच सुलतानी कचाट्यात अळकलेला शेतकरी आसमानी कहरा मुळे हवालदिल झाला आहे. अतिरुष्टी मुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे नुस्ते कागदावरील पंचनामे न करता शेतकऱ्यांच्या बांधावर जाववून पंचनामे करावे तेव्हाच त्यांच्या नुकसानाचे प्रमाण कळेल आणि शेतकऱ्यांना शासन स्तरावर आर्थिक मदत मिळेल अश्या तऱ्हेचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर तालुका अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या कडून देण्यात आले असून शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे शासनाच्या कडून भरीव मदत मिळावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून शेतकऱ्यांच्या न्याय हक्का करिता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
अन्याय आणि भ्रष्टाचार विरुध्द
धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल
धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...
-
आमगाव पोलिसांचे शानदार यश - बेकायदेशीरपणे दारू तस्करी करताना ३५ पेट्या आणि वाहन जप्त! शहरातील जगनाडे चौकात कारवाई 🖋️ मनोज भालेकर प्रतिनिधी...
-
PM-ABHIM योजनेअंतर्गत सुरु झालेला महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प, गोंदिया जिल्ह्याच्या नागरिकांसाठी ठरणार संजीवनी गोंदिया:- जिल्ह्यात आज ५०...

